''आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्याची भावना वारकरी, भाविकांची असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शासनाने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र या निबंर्धातही प्रत्येक वारकरी, भाविक संत सावता माळी यांच्याप्रमाणे एक ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी चार वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या संबोधनाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून मोठे संकेत दिले आहेत. ...
त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन, संबंधित डॉक्टर कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. ...