मी सुशांतवर कधीही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला नाही.सुशांतच्या कुटुंबियांना इतकीच त्याची काळजी होती तर का त्याच्याबरोबर राहायला आले नाहीत. का त्याला एकट्याला राहू दिले? ...
विद्यार्थ्याच्या परीक्षा रद्द करता येऊ शकत नाही, परीक्षेशिवाय त्यांना प्रमोट केलं जाऊ शकत नाही, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतली होती. त्याला देशभरातून अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयानं आव्हान दिलं होतं. ...
कन्नड संघटनांनी रात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते. ...