ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
वेळअमावस्या हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण असून ज्वारीचे कोठार असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...
Maharashtra Politics : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. ...
खेराडे (ता. कडेगाव) येथील शेतकरी विनायक आनंदराव साळुंखे यांनी विक्रमी ऊस उत्पादनाचा आदर्श निर्माण केला आहे. साळुंखे यांनी चालू हंगामात एकरी १३८ टन ऊस उत्पादन घेऊन त्यांचाच एकरी १३० टन उत्पादनाचा विक्रम मोडीत काढला. ...
Allu Arjun : 'पुष्पा २' चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. २०२० पासून, अल्लू अर्जुनने आपला सर्व वेळ सुकुमारच्या पुष्पा: द राइज (२०२१) आणि पुष्पा 2 ...