मुंबई, ठाणे महापालिकांप्रमाणे मीरा-भाईंदर महापालिकेनेही स्वत:च परिवहनसेवा चालवावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ...
या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले. ...
अन्य आजारांचे उपचार घेत असलेल्या रुग्णांवर तसेच डायलिसिसच्या रुग्णांवरील उपचार सुरूराहतील, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. ...
राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत सहभागी असेलही, पण ठाणे महानगरपालिकेत विरोधी बाकावर आहे. ...
कोरोनाशी लढा देत असताना कोरोनापासून दूर राहणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. ...
तरी गणरायाच्या पूजाअर्चा, नैवेद्य यासाठी लागणाऱ्या सामानांची खरेदी करण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. ...
तर दुसरीकडे प्रशासनाला कोरोना पसरण्याची चिंता, अशा वातावरणात यंदाचा गणेशोत्सव पार पडणार आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...
काही नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हता तर काहींच्या गळ्यात अडकवलेला होता. ...
गृहनिर्माण सोसायटीमधील मंडळांची संख्या जास्त आहे. मनपाकडून ८४ मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे. ...