दिवसभरात ठाण्यात ५०.४०मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच दिवसापर्यंत ठाण्यात ३०५७.९१ मि.मी. पाऊस झाला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही तुफान पाऊस झाल्याने तब्बल ४५६९.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती ...
अमोल पवार (१८, रा. विठ्ठलवाडी) हा लहान भावासह म्हारळ येथे आजीकडे गणपतीसाठी आला होता. शुक्र वारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी म्हारळ येथील खदाणीत तो आला होता. ...
नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. ...
मुंबई, ठाणेसह नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. कोरोनाच्या संकटातही मुंबईतील जनजीवन सुरळीत चालू ठेवण्यामध्ये बाजारसमितीचा महत्त्वाचा वाटा आहे. ...
संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट करण्यासाठी मुंबईतील विविध प्रयोगशाळेमध्ये पाठवावे लागत होते. त्यामध्ये अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी उशीर होत होता. ...
कर्जत या आदिवासीबहुल तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या या रस्ता आणि विजेपासून वंचित आहेत. माथेरानच्या डोंगरात १२ आदिवासी वाड्या वसल्या असून, या आदिवासी वाड्यांना अद्याप रस्त्याची सुविधा मिळालेली नाही. ...