क्यार व महाचक्रीवादळामुळे व अतिवृष्टी झाल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत मच्छीमारांचे पीक हंगामातील १०५ दिवस वाया गेले होते. त्यामुळे मच्छीमारांना किमान रुपए १ हजार कोटींचे पॅकेज मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ...
काही दिवसांपूर्वी मोहम्मद खान याचा महागडा मोबाइल दोघा जणांनी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला होता. यावेळी पार्कसाइट पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दुचाकी चालवणारा आरोपी युसूफ हैदर अली शेख यास अटक केली होती. ...
कोरोना संकटकाळात राज्य सरकार आणि पोलीस यांनी आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत प्रत्येक मंडळाने केवळ चार पदाधिकारी सोबत घेऊन गाडीने गणपती थेट कल्याण खाडीजवळील विसर्जनस्थळी नेले. ...
केडीएमसीच्या मराठी, उर्दू, गुजराती, हिंदी आणि तामिळ माध्यमांच्या एकूण ५९ शाळा आहेत. त्यात आठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. परंतु, हे विद्यार्थी गरीब व सामान्य कुटुंबांतील असल्याने त्यांच्या पालकांकडे अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असतील की नाही, ...
मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क ...
चहाविक्रेत्याने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे तब्बल ३५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने तुळसकर याला ओळखणारे त्याचे शेजारीपाजारी, त्याचे ग्राहक चक्रावून गेले आहेत. ...
मधुरिकाच्या निमित्ताने गेल्या ६० वर्षांत ठाण्याला टेबल टेनिसमध्ये तरी पहिल्यांदाच हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने ठाणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. ...
वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना लॉकडाऊनचा फायदा उचलीत सफाळे व परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरफोड्यांच्या प्रकरणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. घरफोड्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवून तपास सुरू केला होता. ...