काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अश्रद्ध झाले आहेत. गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. अश्रद्ध राज्य सरकार दारू दुकान उघडते, मात्र मंदिर बंद ठेवते. ...
जळगाव जिल्हा वनक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. यातील रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील काही वनक्षेत्र यावल वन विभागांतर्गत येते. मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यांतील वढोदा वनक्षेत्राचा भाग हा जळगाव वनक्षेत्रात येतो. ...
यंदा ७४ खेळाडूंची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यात पाच खेलरत्न व २७ अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ६० खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ११ केंद्रातून व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी झाले. ...
रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. गेल्या २४ तासात तब्बल ५ हजारांहून अधिक व्यक्ती अतिजोखमीच्या म्हणून ...
दरवर्षी मुंबईत पावसाळ्यापूर्वी महापालिकेमार्फत मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार केली जाते. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना चेतावनी देऊन इमारत खाली करण्याची सूचना केली जाते. ...
अकरावी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित झाली असून त्याप्रमाणे पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये केवळ ३५ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. ५२ विद्यार्थी आयसीएसई मंडळाचे, तर १३ विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे आहेत. ...
एसटीच्या परिपत्रकानुसार कामकाजासाठी अधिकारी, कर्मचारी यांना मराठीचा वापर अनिवार्य आहे. पण कर्मचाऱ्यांबाबत नुकतेच एक पत्रक जाहीर केले आहे. पत्रकातील मजकूर मराठीमध्ये आहे, पण त्यामध्ये साडेतीनशेहून अधिक नावे इंग्रजीतून लिहिण्यात आली आहेत. ...
गणेशाकडून प्रेरणा घेतच आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. त्यामुळे आपणदेखील श्रीगणेशाकडून लढण्याची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत लेखिका आणि अनुवादक अरुंधती दीक्षित यांनी व्यक्त केले. ...