निसर्ग चक्री वादळ तसेच चांगल्या पावसामुळे मागील वर्षी सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणी टंचाई जाणवली नाही.... ...
Coronavirus in Kalyan : कल्याण तालुक्यात 10 मे ते 14 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याबाबतचे एक पत्रक शुक्रवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या पत्रकामुळे नागरिकांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. ...
आयपीएलचे उर्वरित 31 सामने कधी व केव्हा खेळवायचे यासाठी बीसीसीआय सप्टेंबर विंडोचा विचार करत आहे. पण, ही स्पर्धा भारतातच होईल का, याबाबत बीसीसीआय आताच कोणती घाई करू इच्छित नाही. ...
CoronaVirus Live Updates P Chidambaram Slams Narendra Modi And Dr. Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...