ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ममतांनी सुभाष चंद्र बोसांचा जुना मुद्दा उचलला आणि कोरोना लशीवरूनही केंद्र सरकारला निशाण्यावर घेतले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही, तर त्यानी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावरही वैयक्तीक भाष्य केले. (mamta banerjee) ...
Former MP Nilesh Rane, DY CM Ajit Pawar News: एकदा अजितदादांना विचारा की, ते राजभवनात त्या सकाळी का आले होते? असा सवाल माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केला. ...