टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुल्तानपूरचे एसपी अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की जितेंद्र २३ जानेवारीच्या दुपारी वाराणसीला जाण्यासाठी निघाला होता. ...
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमा निमित्त महिला पुरुष बाईकरॅलीचे आयोजन केल होत. त्यावेळी बोलताना डॉ गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्वाचे यावर भाष्य केले ...
Muammar Gaddafi of Libiya: गद्दाफी हा क्रूर हुकुमशहा म्हणून जगभरात परिचित होता. त्याने लिबियावर 1969 पासून राज्य केले होते. ऑक्टोबर 2011 मध्ये त्याला ठार मारण्यात आले. ...
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबईदेखील कर्नाटकचाच भाग असल्याचं वक्तव्य केलं होतं ...
WhatsApp News : व्हॉट्सअॅपला मोठा झटका बसला असून टेलिग्राम, सिग्नलसारख्या अॅपचा वापर आता मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची तसेच वापरणाऱ्यांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे. ...