वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. वीजबिल माफीसंदर्भात ऊर्जामंत्र्यांची भूमिका दुटप्पी आहे. ...
राज्यातील काही शहरांमध्ये नव्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब गंभीर असून, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये दुसरी लाट आली आहे. ही लाट महाराष्ट्रात आल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते ...