जेव्हा कधी पक्षासमोर राजकीय संकट आले तेव्हा मोठ्या चतुराईने पटेल यांनी दूर केले. निवडणूक रणनिती बनवण्यापासून, आघाडी सांभाळणे आणि पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्याच्या महत्वाच्या मुद्यांवर पटेल यांनी आपले मत सोनिया गांधी यांना दिले. ...
औरंगाबाद: जिल्ह्यातील पदवीधर असलेले वृध्द आणि अपंग मतदारांना त्यांच्या घरीच गोपनीयतेने पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक ... ...
रेल्वेस्टेशनवर सापडले ४ प्रवासी पॉझिटिव्ह औरंगाबाद : दिल्लीहून सचखंड एक्सप्रेसने शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तीन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर तपासणी ... ...
पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य मिलिंद देशपांडे यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप्लिकेशन डाऊनलोड होत नव्हते. यामुळे त्यांनी गुगलवर ... ...