जुलै ते ऑगस्टदरम्यान १०० टक्के पावसाचा अंदाज होता. पण मोसमी वाऱ्यांनी दगा दिला आणि पर्जन्यमानावर परिणाम झाला. परतीचा पाऊस चांगला पडण्याची अपेक्षा असली तरी येत्या वर्षात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल की काय अशी एकंदर स्थिती आहे ...
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात लैंगिक शाेषणाच्या तक्रारींमध्ये ३८.२६ टक्के घट झाली आहे. या कंपन्यांकडे ४५५ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. ...
हरीश गुप्ता नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य ... ...