अफाट लोकसंख्या असूनही भारतावरील कोविडचे आक्रमण मर्यादित राहिले. गरिबी असूनही देशात उपासमारी झाली नाही. कोट्यवधींचा रोजगार बुडाला असला तरी भूकबळी पडले नाहीत. अर्थव्यवस्था स्तब्ध झाल्याचा फटका सर्वांनाच बसला. ...
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा पंकजा यांनी नैतिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्याही धनंजय यांचे वर्तन अयोग्य असल्याची टीका केली होती. मात्र, आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या पक्षाचीही हीच मागणी असल्याचे त्या म्हणाल ...
ऑनलाइन कार बाजारस्थळ ‘द्रुम’ने हे सर्वेक्षण केले आहे. देशातील २० हजार डिलर, १.१ अब्ज भेटकर्ते आणि ३.२ लाख विक्री वाहने यांचा डेटा तपासून सर्वेक्षणातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. ...
प्रज्ञाने पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २८ जानेवारी २०१६ रोजी कुटुंब न्यायालयाने प्रज्ञाचे अविनाशसोबतचे लग्न अवैध ठरवून पोटगी मंजूर करण्यास नकार दिला. ...
तक्रारीत राठोड यांनी नमूद केले की, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली, ही बाब खेदाची असून त्याचे आम्हालाही दु:ख आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, असे म्हटले आहे. ...