ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Ratris Khel Chale 3: ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'शेवंता' परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं दिले होते. ...
Paytm Money : पेटीएम मनीचे सीईओ वरुण श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार कंपनीला आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंजिनीअरिंगच्या सशक्त प्रतिभेची आवश्यकता आहे. ...
भारतानं वनडे वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक मोठं विधान केलंय. ...
CoronaVirus News Mumbai: मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतो आहे. (Strict restrictions will be imposed in Mumbai, said Kishori Pednekar, Mayor of Mumbai Municipal Corporation) ...
Kirron Kher : भारतातील अनेक रुग्णालयात ब्लड कॅन्सरवर उपचार केले जातात. तज्ज्ञांच्यामते बायोलॉजिकल थॅरेपीच्या साहाय्याने कॅन्सरचे उपचार करता येऊ शकतात. ...