उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ल्यावरील शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक उभारण्याबद्दलचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारसमोर ठेवला. ...
बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली, तर २१ फेब्रुवारीला दहावीची परीक्षा आहे. सीबीएसई बोर्डाची १० वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. ...
मुख्य निवडणूक आयुक्त पदावर झालेली ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती अपेक्षेप्रमाणे मोठ्या वादाला कारणीभूत ठरली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर यापूर्वीही अनेकदा वाद झाले आणि न्यायालयीन हस्तक्षेपही झाले आहेत. ...
म्हाडा मुख्यालयात विविध मंडळांच्या मिळकत व्यवस्थापक विभागांच्या आढावा बैठकीत संजीव जयस्वाल यांनी हे आदेश दिले आहेत. जयस्वाल म्हणाले, म्हाडाने आजवर राज्यात सुमारे ९ लाख घरे उभारली आहेत. ...
धक्कादायक बाब म्हणजे, न्यू इंडिया बँकेच्या गैरव्यवहाराच्या चाैकशीसाठी आरबीआयतर्फे नेमण्यात आलेल्या बाेर्डात देशमुखचाही समावेश आहे. त्यामुळे देशमुखच्या चौकशीतून काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...