गुलाबपाण्यामध्ये त्वचेसाठी पोषक गुणधर्म असतात. गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण तर होतेच शिवाय त्वचा मुळापासून स्वच्छ होते. आज आपण पाहणार आहोत गुलाबपाणी नेमकं use कसं करायचं त्याबद्दल... त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा... ...
बॉलिवूडचा दबंग सलमान खान मन्नतवर शाहरुखला भेटण्यासाठी पोहचला होता. सलमान खान मन्नतमध्ये सुमारे 40 मिनिटे थांबला आणि शाहरुख खानच्या या कठीण काळात सलमान त्याला आधार देताना दिसला. ...
Lakhimpur Kheri Violence Update: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्या आठ लोकांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. ...
रविवारी रात्री प्रियंका गांधींसोबत नेमकं काय झालं?, वॉरंट नसताना अटक का केली, प्रियंकांचा यूपी पोलिसांना सवाल,लखीमपूरकडे निघाल्या होत्या प्रियंका गांधी, 'तुमच्या प्रदेशात कायदा नसेल पण देशात कायदा आहे', प्रियंका गांधी इतक्या का संतापल्या ?, हरगावमध्य ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्षम रस्ते नेटवर्क विकसित करून आणि पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करून दिल्लीचे प्रदूषण कमी करण्याच्या आपल्या योजना शेअर केल्या. एका एनआरआय कुटुंबाने त्यांना लंडनच्या एका भेटीदरम्यान राजधानीचे प्रदूषण कमी करण्य ...