या परिषदेच्या निमित्ताने भारत मात्र पुन्हा एकदा जागतिक मंचावर आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला. जागतिक तापमानवाढीस आळा घालण्यासाठी शाश्वत उपभोग व उत्पादन हे कळीचे मुद्दे असल्याचे जी-२० गटाने प्रथमच मान्य केले आहे. हा भारताच्या भूमिकेचा मोठा विजय आहे. ...
मार्च २०१३मध्ये रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला व दोन अल्पवयीन मुलांना ७५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश वाहन अपघात लवादाने विमा कंपनीला दिले. या आदेशाला विमा कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दि ...
Congress Kapil Sibal slams Modi Government : वाढत्या महागाईवरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ...
Aryan Khan Drug Case: सॅम डिसोझाने सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली. किरण गोसावीसमवेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीशी परळ येथे भेटल्याचे तो म्हणाला. ...
Firecrackers : विविध आकाराचे फटाके बाजारात उपलब्ध झाले आहेत. एरवीही वर्षभर या ना त्या कारणाने फटाके चर्चेत असतातच. मात्र, दिवाळीत त्यांना खास मागणी असते. ...
What progress in Anil Deshmukh's Case till now: परमबीर सिंह यांनी २० मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सचिन वाझेला देण्यात आले होते. ...