काँग्रेसने असा सवाल केला आहे की, चिनी सैन्याकडून भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात बांधकाम होत आहे. जगभरात याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? ...
कृषी कायदे रद्द करण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे. तीन कृषी कायदे मागील वर्षी संसदेत गदारोळामध्ये मंजूर करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर ते रद्द करण्यात आले. ते कायदे रद्द केल्याची प्रक्रिया या अधिवेशनात केली जाण्याच ...
तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. ...
कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी अतिरेकी असा केला होता. त्यानंतर यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अमरीश रंजन आणि कायदा विभागाचे समन्वयक अंबुज दीक्षित यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. ...
चेंबूर परिसरात एक नायजेरियन ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली. त्यानुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास चेंबूर शिवडी रोड परिसरात पथकाने सापळा रचून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. ...
राज्यात २०२३ साली विधानसभा निवडणुका आहेत. पंजाबप्रमाणे इथेही काँग्रेसमधील मतभेद चिघळू नये याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी या विस्तारावेळी घेतली. १५ मंत्र्यांपैकी ममता भूपेश बैरवा, भजनलाल जटाव, टिकाराम जुली यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे. ...