श्रीलंकेच्या वागण्याविरोधात भारताने उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. श्रीलंकेच्या मुद्द्यावर भारताची प्रामुख्याने दोन मूलभूत मते आहेत. ...
Prakash Jha : चांगली कथा नसेल तर सिनेमे बनवू नका. पण सिनेमाचं मातेरं करू नका, अशा शब्दांत बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश झा यांनी बॉलिवूडचे कान टोचले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना फैलावर घेतलं आहे... ...
इलेक्ट्रिक महामार्गाच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न, सरकार देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक बनवू इच्छित आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे. ...