दोन वर्षानंतर कोकणातील अनेक गावात यात्रेला चांगलाच बहर आला आहे. दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवालाही सुरुवात करण्यात आली आहे. ...
Bhagwant Mann: 14 एप्रिलरोजी बैसाखीच्या दिवसी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भटिंडा येथील दमदमा साहिब गुरुद्वारामध्ये दारुच्या नशेत गेल्याचा आरोप आहे. ...
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि चयापचय योग्यरित्या होण्यास यकृत महत्त्वाचे कार्य करते. आज खराब जीवनशैली, चुकीचा आहार, मद्यपान, लठ्ठपणा, हिपॅटायटीस बी, सी इत्यादींचा यकृतावर विपरीत परिणाम होऊन यकृताशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. ' ...
संबंधित हवालदाराला पूरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंघचाई चौकीवर एक वर्ष झाले आहे. या दरम्यान चौकी शेजारीच असलेल्या महिलेसोबत त्याची जवळीक वाढली. ...