Corona Virus : मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे. ...
Anand Mahindra Viral Post: जपानला मागे टाकत भारतानं जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला. उद्योगपती आनंद महिंद्रा आणि हर्ष गोएंका यांनी या यशाचं कौतुक केलंय. ...
Rain In Marathwada :मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. ...
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'केसरी वीर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने भारत-पाकिस्तान तणाव आणि हेराफेरी ३वरही भाष्य केले. ...
टीव्ही इंडस्ट्रीतील एक अभिनेता ज्याने वर्षानुवर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं. त्याला टेलिव्हिजनचा किंग देखील म्हटलं जातं, परंतु तो बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. तो गेल्या ५ वर्षांपासून कोणत्याही मालिकेत झळकला नाही. ...
Banana Export : भारत-पाक युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला होता; परंतु भारत-पाक युद्धविराम झाल्यानंतर केळीची निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. विदेशात केळीची निर्यात सुरुवात झाल्यामुळे केळीच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...