लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्वस्त ई-बाइक टॅक्सी कोणाला नको? - Marathi News | Transport expert Ashok Datar on New e bike taxi policy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्वस्त ई-बाइक टॅक्सी कोणाला नको?

रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येईल का?  ...

जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज  - Marathi News | It was once a dream to surpass a superpower like Japan Anand Mahindra remembers the old days fourth largest economy india tells about the new challenge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 

Anand Mahindra Viral Post: जपानला मागे टाकत भारतानं जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला. उद्योगपती आनंद महिंद्रा आणि हर्ष गोएंका यांनी या यशाचं कौतुक केलंय. ...

Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी - Marathi News | Stock Market Today Sensex opens with a gain of 207 points Nifty crosses 25 thousand Markets rally strongly due to economy news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी

Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा तेजी पाहायला मिळाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच निफ्टीनं २५,००० चा जादुई आकडा गाठला. ...

ही परफॉर्मिंग आर्ट आहे; रस्तेबांधणी नाही - Marathi News | Regulations implemented by Dinanath Mangeshkar Theatre are not appropriate says Prashant Damle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही परफॉर्मिंग आर्ट आहे; रस्तेबांधणी नाही

गुजराती नाटकांचे प्रयोग रात्री १२:३०-१२:४५ वाजता संपतात. त्यांना दंड आकारायला काही हरकत नाही. ...

मराठवाड्यात आतापर्यंत १९३.४ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस 'या' जिल्ह्यात - Marathi News | Marathwada has recorded 193.4 mm of rainfall so far; The highest rainfall is in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात आतापर्यंत १९३.४ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस 'या' जिल्ह्यात

Rain In Marathwada :मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. ...

"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया - Marathi News | 'People with demonic ideology', Sunil Shetty gets angry at Pakistan, also reacts to 'Boycott Turkey' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया

Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'केसरी वीर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने भारत-पाकिस्तान तणाव आणि हेराफेरी ३वरही भाष्य केले. ...

"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | moradabad girl made video before end life allegations against in laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल

चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

५ वर्षांपासून गायब आहे 'जोधा अकबर'मधील जलाल, सध्या काय करतोय रजत टोकस? - Marathi News | Jalal from 'Jodha Akbar' has been missing for 5 years, what is Rajat Tokas doing now? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५ वर्षांपासून गायब आहे 'जोधा अकबर'मधील जलाल, सध्या काय करतोय रजत टोकस?

टीव्ही इंडस्ट्रीतील एक अभिनेता ज्याने वर्षानुवर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं. त्याला टेलिव्हिजनचा किंग देखील म्हटलं जातं, परंतु तो बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. तो गेल्या ५ वर्षांपासून कोणत्याही मालिकेत झळकला नाही. ...

आखाती देशांत केळीची निर्यात सुरू झाल्याने वाढला केळीचा गोडवा; दरात उच्चांक - Marathi News | Banana sweetness has increased as exports to Gulf countries begin; prices hit record high | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आखाती देशांत केळीची निर्यात सुरू झाल्याने वाढला केळीचा गोडवा; दरात उच्चांक

Banana Export : भारत-पाक युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला होता; परंतु भारत-पाक युद्धविराम झाल्यानंतर केळीची निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. विदेशात केळीची निर्यात सुरुवात झाल्यामुळे केळीच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...