इगतपुरी येथील घटनेनंतर श्रमजीवी संघटनेने अशा प्रकारच्या वेठबिगरीसाठी राबणाऱ्या मुलांचा शोध घेतला असता भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेढबिगारी साठी राबविले जात असल्याचे उघड झाले आहे. ...
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापिठाने औषोधोपचारासंबंधी या रोगावरील निश्चित केलेल्या प्रोटोकोल प्रमाणे औषधांचा व प्रतिकार शक्तीवर्धक औषधांचा साठा केला असता तर आजची गंभीर अवस्था निर्माण झाली नसती. ...
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यातील वन्यजीवांबाबतही ‘लम्पी’ या संसर्गाने शिरकाव करू नये, यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना टिप्स देण्यात आल्या आहेत. ...
पृथ्वीवर सुमारे 800 दशलक्ष मानव राहतात. पृथ्वीवर किती मुंग्या राहतात? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? शास्त्रज्ञांनी मुंग्यांची संख्या शोधून काढली आहे. ...