यंदा जिल्ह्यात जून, जुलै महिन्यांत केवळ १६ दिवस पाऊस झाल्याची नोंद असून, सरासरी ४० टक्के पावसाची तूट आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ...
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. ...