नवीन संरक्षक भिंत बांधण्याचे १२ मजूरांकडून काम सुरू होते. काम चालू असताना त्याठिकाणी अस्तित्वात असलेली जूनी संरक्षक भिंत अचानक कोसळली आणि त्याच्या ढिगा-याखाली पाच मजूर अडकले. ...
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जाहीर घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक प्रश्र्नाच्या सोडवणुकीसाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. ...
गोंदियातील गुलशन अग्रवाल यांच्या मालकीचे असलेल्या फुलचूरपेठ येथील मे. स्वास्तिक रिफाईन पॅकर्स यामध्ये अस्वच्छ पुनर्वापर करण्यात येत असलेल्या टीनमध्ये रिफाईंड सोयाबीन तेल विक्री करीता साठवून ठेवण्यात आले होते. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या ११० वर्षांच्या रुपी बँकेला अखेर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात टाळे लागत आहे. आजच्याच दिवशी आरबीआयने आणखी एका बँकेचे लायसन रद्द केले आहे. ...