‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे.' ...
पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत. ...
उपमुख्यमंत्रिपद दलित समाजातील आमदाराला दिले नाही तर पक्षाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांनी गुरुवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. ...