Nagpur News काेराडी औष्णिक वीज केंद्रालगत पाणी असाे की भूजल, दाेन्हीमध्ये शिसे, आर्सेनिक, मर्क्युरी यांसारखे जड धातू आणि इतर धाेकादायक रासायनिक घटक मिसळून गेले आहेत, ज्यामुळे अतिगंभीर अशा जीवघेण्या आजारांचा विळखा नागरिकांभाेवती बसला आहे. ...
Nagpur News मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात संत्रा व माेसंबी बागांचे क्षेत्र अधिक असताना राज्य सरकारने विदर्भातील तीन सिट्रस इस्टेटला प्रत्येकी २० काेटी; तर मराठवाड्यातील एकमेव सिट्रस इस्टेटला ४० काेटी रुपयांचा निधी मंजूर केला आ ...
‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे.' ...
पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत. ...