Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...
Mumbai: सकाळी अचानक जोराचा हादरा बसला. भूकंप झाल्याचे समजून पत्नीसह बाहेरच्या खोलीत धाव घेतली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही लॉक झाल्याने बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला. ...
Mumbai: विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी-चित्तरंजननगरमधील तीन मजली प्रशांत निवास रविवारी खचून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या नरेश पालांडे (५६), अलका पालांडे (९६) या मायलेकांचा मृत्यू झाला आहे. ...
Mumbai: सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीच्या सदस्या दिव्या सागर चरण यांनी याप्रश्नी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाला निवेदन दिले होते. ...
Raigad: कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीमधील मोहिली आरोग्य उपकेंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका आदिवासी महिलेची केंद्राच्या बाहेर दीड तास तडफडून प्रसूती झाली. सुदैवाने आई व बाळ सुखरूप आहे. ...
Rain In India: देशभरात झालेल्या पावसामुळे पाच राज्यांमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. राजस्थानमध्ये वीज पडण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. ...
Rajnath Singh: भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला. ...