कृषी विभागात गेले काही महिने रिक्त असलेली कृषी संचालकांची पदे अखेर राज्य सरकारने भरली आहेत. यात रफिक नाईकवाडी, विनयकुमार आवटे, सुनील बोरकर व साहेबराव दिवेकर यांचा समावेश आहे. ...
ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून अनेक नवे नियम लागू होत आहेत. यामध्ये, एलपीजी सिलिंडरच्या किमतीपासून ते युपीआयपर्यंत अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा परिणाम प्रत्येक घराच्या आणि खिशावर दिसून येणार आहे ...
२०२४-२५ गाळप हंगामासाठी प्रति टन २७५० चा भाव निश्चित करून त्यानुसार दसऱ्यापूर्वी तिसऱ्या हप्त्याची प्रति टन ७० प्रमाणे एकूण १०६ कोटी ६५ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मो ...
खरीप हंगामातील उडीदाचे चित्र यंदाही बिकटच दिसत आहे. सध्या बाजारात उडीदाची आवक सुरू झाली आहे, पण दर्जा समाधानकारक नसल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये दर खाली खेचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...
दिल्लीतील वसंत कुंज लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. बाबा चैतन्यानंद याच्या व्हॉट्सअॅप चॅट्स तपासल्या त्यावेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ...
राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ...