Nagpur News विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले. ...
भारत दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीतील बुद्ध जयंती उद्यानाला भेट देताना पाणीपुरी आणि लस्सी यासह विविध भारतीय पदार्थ चाखले. ...
Nagpur News संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले. ...