सर्वेक्षणाला तत्काळ सुरुवात एएसआयने शुक्रवारपासूनच ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू केले. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकलेल्या सर्वेक्षणाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. ...
या मारहाणीचा प्रकार संपूर्ण राज्यभरात गाजत असतानाच मारहाण करणाऱ्या प्रजापतीविरोधात कोणतीही तक्रार करायची नसल्याचे ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनी ठाण्याच्या पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे. ...
राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना सुरुवात झाली. ... ...
चालू साखर हंगामात (ऑक्टो-सप्टेंबर) २०२२-२३, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ४३ लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ...
घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांसाठी कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...