राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून वेळेवर न आल्यामुळे खरीप पेरण्या झाल्या नाहीत खरिपातील कडधान्य पेरण्याची मुदत संपल्यामुळे भविष्यातही तूर, मूग, मटकी, उडिदाचे दर तेजीत राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. ...
कल्याणनजीक टिटवाळा येथे शहबाज शेख राहत होता. त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्याला पहिली बायको आहे. मात्र, त्याचे अन्य एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संबंध होते. ...
सारथी हि संस्था महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. ...
अनेकजण तज्ज्ञांचा सल्ला फारसा गांभीर्याने घेत नाहीत आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर शरीराच्या व्याधींना सामोरे गेल्यावर त्यांना व्यायामाचे अचानक महत्त्व जाणवू लागते. ...
व्यवसाय हा आत्मविश्वासावर चालतो. मात्र, केवळ आत्मविश्वास पुरेसा आहे का?,अर्थव्यवस्थेच्या झपाट्याने बदलणाऱ्या समीकरणाच्या अनुषंगाने व्यवसायाचे गणित सांभाळावे लागते. हे गणित जर चुकले तर व्यवसायाचे प्रमेय कोलमडते. ...