मार्कण्डेय ऋषी मंदिराजवळील तलावात पाच जण बुडाले. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. ...
या दोन महिन्यात कमीच पर्जन्यमान झाले. आतातर पावसाळा संपत आला आहे. तरीही पाऊस कमी असल्याने चिंता वाढलेली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगरला ५ आणि नवजाला ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ...