'राजा शिवाजी' सिनेमा अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री या हिंदी कलाकारांची फौज आहे. त्यातच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'या' अभिनेत्यालाही संधी मिळाली आहे. ...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा राजस्थानला देखील गेली होती. येथे तिने संवेदनशील सीमावर्ती भागांचा दौरा केला होता. ...
IPL 2025 मध्ये काल मुंबई विरुद्ध दिल्ली हा सामना रंगला. या सामन्यात मुंबईने दिल्लीला हरवलं आणि प्लेऑफ्समध्ये दिमाखात प्रवेश केला. त्यामुळे सिद्धार्थ जाधवने वानखेडेवर जोरदार सेलिब्रेशन केलं ...
जिंदाल कंपनीत असा आगडोंब उसळण्याची ही दुसरी वेळ आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास या कंपनीमध्ये आगीचा भडका उडाला.गुरुवारी (दि. २२) रात्री दोन वाजेपर्यंत आग नियंत्रणात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
kharif biyane रासायनिक खतांचे दर चार महिन्यांपूर्वी वाढले असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ...