प्रत्येक विश्वचषकाचा एक हिरो असतो. जो संपूर्ण स्पर्धेत स्वतःच्या भरवशावर संघाची नौका हाकत असतो. २०११ साली भारतासाठी ही किमया युवराज सिंगने केली होती. त्याआधी झालेल्या विश्वचषकातही असा एकतरी किमयागार जन्माला येऊन गेलेला आहे. ...
संदीप आडनाईक कोल्हापूर : कोल्हापूरचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांनी रेखाटलेले आसाम येथील रेल्वेस्थानकावरील महात्मा गांधी यांचे तैलरंगातील भव्य ... ...