गायी/म्हशी नियमितपणे व्याल्यासच ती फायदेशीर उरते. गाय वेळेत माजावर न येणे, दोन वेतातील गर्भधारणेचा कालावधी अधिक असणे, गायी/म्हशी वारंवार उलटणे, ह्या समस्यामुळे, जनावरामध्ये वांझपणा येतो व शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. ...
Maharashtra Assembly Winter Session: कांदा निर्यात आणि इथेनॉल निर्मिती प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पीयूष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. ...