Sarfaraz Khan Journey : जून २०२२ मध्ये बंगळुरूच्या मैदानावर मुंबईचा संघ रणजी करंडक स्पर्धेची फायनल खेळायला उतरला होता, तेव्हा नौशाद खान म्हणाले होते, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आयेगा, सर्फराज इंडिया जायेगा, मुंबई फायनल लायेगा...'' अन् आज २० महिन्य ...
सद्य:स्थितीत विभागाच्या अखत्यारीत औरंगाबाद, ठाणे, अमरावती, पुणे, अशा चार ठिकाणी कीटकनाशके तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी याच प्रयोगशाळांचे अहवाल वापरले जातात. ...
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर सगळं काही आलबेल असल्याचं अंकिताने सांगितलं होतं. पण, आता अंकिताने विकी जैनशिवायच व्हॅलेंटाइन डे साजरा केला आहे. ...