राज्यातील नऊ राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक ५५ टक्के वाहतूक वर्दळ होते आणि तेथील अपघातांचे प्रमाण पाहून इंटेलिजेंट ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टम आयटीएमएस प्रणाली बसविण्यात येत आहे. ...
ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात समन्सचे पालन न केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. ...
प्रत्येकाला आपल्या कष्टानं कमावलेला पैसा अशा ठिकाणी गुंतवायचा असतो जिथे त्यांना केवळ चांगला परतावाच नाही तर, त्यांचा तो पैसाही पूर्णपणे सुरक्षित राहावा असं वाटत असतं. ...
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील एका युवा शेतकऱ्याने विषमुक्त दुध निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सुधीर जाधव असे या युवकाचे नाव आहे. जाधव यांनी २०१८ साली दुध व्यवसाय सुरु केला. लहान मुलांचे औषध तयार करण्यासाठी या दुधाचा वापर करण्यात येतो. ...