नेतृत्वाच्या मुद्द्यावर मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने त्यावेळी हार्दिकशी चर्चा केली असावी, पण घोषणा केली नाही. आधी केवळ खेळाडू म्हणून मुंबईकडे ओढण्याचे सोपस्कार पार पडले. ...
टी-२० विश्वचषक सहा महिन्यांनंतर होणार असल्याने वनडे मालिकेची प्रासंगिकता काय, असा प्रश्न उपस्थित होतो. पण २०२५च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने उभय संघांकडे नव्या चेहऱ्यांना वाव देण्याची उत्कृष्ट संधी असेल. ...