शेतकरी महिला आजारी पडत नाहीत परंतु आज मात्र परिस्थिती खूप वेगळी दिसून येते शेतकरी महिलांमध्येही आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते याचे कारण बदलते हवामान, शेतामध्ये वापरली जाणारी कीटकनाशके तसेच शिक्षणाच्या अभावामुळे शेतकरी महिला त्यांच्या आरोग्याकडे लक् ...
भारतात आधार कार्ड हे ओळख प्रमाणपत्र मानले जात असले तरी आजही मतदान ओळखपत्र ही प्रत्येक भारतीयांची गरज आहे. देशाच्या नागरिकत्वाची ओळख, आणि मतदान करताना अत्यंत्य आवश्यक म्हणून ते ग्राह्य धरले जाते. ...