Vijay Wadettiwar News: महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. कोणताही तिढा राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला. ...
७०-८०च्या दशकात प्रगत टेक्नोलॉजी नसल्याने अॅक्शन सीन्स करणं म्हणजे महादिव्य असायचं. अनेकदा कलाकारांना जोखीम पत्करून असे सीन करावे लागायचे. अमिताभ बच्चन यांनी अशाच एका सीनचा किस्सा शेअर केला आहे. ...
राज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, जवळपास १२० कारखान्यांचा चालू वर्षीचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. सद्य:स्थितीत १०३७ लाख ८९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, सरासरी १०.२१ टक्के उताऱ्यानुसार १०५९ लाख २२ हजार क्विंटल इतके साखर ...