Mumbai: तुळशीच्या लग्नानंतर सुरू झालेली लग्नसराई, पुढील महिन्यात असलेला ख्रिसमसचा सण आणि नववर्ष या पार्श्वभूमीवर सुटीचा हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी देशभरातील अनेक पर्यटक शहरांतील हॉटेलमध्ये आताच बुकिंग करीत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
शभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात जरी थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत सुरुवातीला संथ होती. ३० नोव्हेंबर अखेर देशभरात ४३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ४५ ...
Mumbai: वर्सोवा विरार या सागरी पुलामुळे वर्सोवा विरार किनाऱ्यालगतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार आहे, असे सांगत कोळी बांधवांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी आल्यास पुन्हा त्यांना हुसकावून लावू, असा निर्धार स्थानिक मच्छीम ...