अहमदनगर जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यावरच भिस्त आहे. धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...
S. Jaishankar : भारताच्या शेजाऱ्यांवर चीनचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. परंतु, केंद्र सरकारला त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आश्वस्त केले. पवई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) येथे मंगळ ...
Mumbai Police News: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांना बढत्या व नवीन जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यात एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्यासह २३ अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बनले आहेत. ...
Rajya Sabha Elecetion: राज्यसभेच्या २७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत मित्रपक्षांच्या मदतीने सर्व सहा जागा लढविण्याचा भाजप विचार करत आहे. गेल्या वेळच्या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील धक्कातंत्राचा अवलंब करण्याची रणनीती आखली जात असल्याचे खात्र ...