या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील भूमिपूत्रांना सरकारी योजनेची माहिती सोप्या पद्धतीने आणि एग्री बिजनेस इनक्युबेशन सेंटर मुंबईच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमाने पोहचेल. ...
कवठे एकंद (ता. तासगाव) येथील युवा शेतकरी अभिषेक महावीर मगदूम यांनी १६ गुंठे क्षेत्रामध्ये शेवगा लागवड केले आहे. शेवग्यामध्येच कोथिंबीर, मेथी असा गरजेनुसार भाजीपाला उत्पादन घेतले. ...