उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. कॅम्प नं-३ येथील पवई चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान ६० फुटी रस्त्याची पुनर्बांधणी सुरू आहे. ...
तुमच्या कुटुंबात असे मूल असेल तर त्याला आधार द्या, असे मत आयटी क्षेत्रात मनुष्यबळ संसाधान पदावर काम करणाऱ्या तृतीयपंथी प्रेरणा वाघेला यांनी व्यक्त केले... ...
एकेकाळी खलनायकी भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांची फीही नायकांपेक्षा कमी होती. पण आज खलनायकही तितक्याच महत्त्वाच्या भूमिका बजावतात आणि कधी कधी नायकांपेक्षाही जास्त लाइमलाइटमध्ये येतात. आज खलनायकही नायकांइतकी तगडं मानधन घेऊ लागले आहेत. ...
लाईक व रेटिंगचे काम घरबसल्या करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर लुटारूंनी एका महिलेचे लुबाडलेले ७ लाख रुपये काशीमीरा पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत. ...