राजकारणात काहीही होऊ शकते. मोदींचे वक्तव्य भविष्याच्या राजकारणाची नांदी असावी. त्यामुळे त्या वक्तव्याचा अर्थ जो तो आपल्या परीने काढत आहे. आगामी काळात तसे घडले तर आश्चर्य वाटायला नको, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...
पहिल्या दाेन टप्प्यांच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रचारात जाेर लावला. त्यांच्या प्रचारसभा आणि रॅलीची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. ...
पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर १० दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार सर्जिकल हल्ले करण्यात येऊन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. ...
केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पहिल्या दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले जाईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. ...