नॅशनल बुक ट्रस्ट, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने बुधवारी (दि. ३) डॉ. भैरप्पा यांच्या पाच दशकांतील साहित्यातील योगदान संवादातून उलगडले... ...
भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) चालू रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) २०२४-२५ मध्ये, गेल्या वर्षीच्या हंगामातील २६२ लाख मेट्रिक टन (एलएमटी) चा आकडा मागे टाकत, २६६ लाख मेट्रिक टन गव्हाची यशस्वीपणे खरेदी केली. ...
कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांच्या बदलीशी संबंधित बातम्यांवर त्यांचा भाऊ शेर सिंग महिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
राज्य सरकार कापसाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत देईल, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. ...
अद्याप अंतिम आराखडा नाही, मुंबईतील शेकडो एकर जागा या प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ॲड. सागर देवरे यांनी केला आहे. ...