कवठेएकंद (ता. तासगाव) येथे कामासाठी स्थायिक झालेले विठ्ठल शिवराम कोळी यांनी कष्टाच्या जोरावर अवघ्या अडीच एकरांमध्ये ऊस बियाण्यातून पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे २०१४ साली राज्यात भाजपाचं सरकार आलं तेव्हा मंत्री बनले, त्यानंतर अनेक प्रमुख निर्णयात चंद्रकांत पाटील सहभागी असायचे. मोदी-शाह यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. ...
Mamata Banerjee News: नीती आयोगाच्या बैठकी आपल्याला बोलू दिले नाही. माईक बंद करण्यात आला असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांबाबत दुसरी बाजू समोर आणत पीआयबीने वेगळाच दावा ...
Health Tips: पावसाळी सहल आवडत नाही असा विरळाच! चिंब पावसात भटकंती करायला सर्वांनाच आवडते. पण ती केवळ पायी शक्य नाही. वेगवेगळी ठिकाणं पाहायची, म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा, विमान, जहाज असे विविध पर्याय निवडावेत लागतात. काही जणां ...