गेल्या तीन वर्षांपासून रणजित जाधव गाव आसद (ता. कडेगाव) हा शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतामध्ये करत आहे. त्याला वांगी, ढब्बू मिरची या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळाला होता. ...
जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर, आवश्यकता भासल्यास धरणाच्या विसर्गा मध्ये टप्प्याटप्प्याने 5000 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल असे प्रशासनाने कळविले आहे. ...