loksabha Election - लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचही टप्पे संपले असून आता सगळ्यांना ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे निकालानंतर काय होईल यावर आता चर्चा सुरू झालीय. ...
उल्लेखनीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, ऐश्वर्यने त्याच्या आडनावासह येणाऱ्या प्रकाशझोतापासून दूर राहून आपल्या कामाद्वारे आपले नाव होण्यास प्राधान्य दिले आहे. ...
इंडिया बुल्स कंपनीने कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल जाहीर होईपर्यंत ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली असल्याचे समजते. ...
बांधकाम झालेल्या तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी अद्याप त्याची रंगरंगोटी अपूर्ण असून फर्निचर करण्यासाठी निधीची तरतूद नसतानाही काही विभाग हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. ...